इस्लामाबाद : भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर काहीशा वठणीवर आलेल्या पाकिस्तानने आता शस्त्रसंधीचे प्रामाणिकपणे पालन करु असे वचन रविवारी दिले. भारतासोबत शस्त्रसंधी आम्ही केली आहे. त्यामुळे सैन्य दले आता जबाबदारीने वागतील आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार नाही, असे सांगितले आहे. आम्ही पुन्हा भारतीय हद्दीच्या दिशेने गोळीबार करणार नाही. तो आता थांबविला आहे. तसेच जमीन, समुद्र आणि हवेतून हल्ले करणे थांबविले आहेत.
Fans
Followers